दुर्दैवी राहुल फटांगळेचा मृत्यू वढूतील हिंसाचारात झालेला आहे.
त्याची चौकशी झाली पाहिजे.दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
त्याची चौकशी झाली पाहिजे.दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
परंतु आपण हेही विसरता कामानये हिंसाचाराची सुरुवात कुणी केली?
असं काय झालं अचानक की एका रात्रीत गावकऱ्यानी घरावर इमारतीमध्ये दगडी विटा जमा केल्या? गाव बंद ठेवण्याचे ठराव ग्रामपंचायतीने केले तसे आदेश दिले गेले.हिंसाचार करणारे हल्लेखोर बाहेरचे होते तर गावकऱ्यानी त्यांना आपल्या घरांवर इमारतींमध्ये
गोन्या भरून भरून दगड-विटांचे थर कशासाठी लावू दिले?
गोन्या भरून भरून दगड-विटांचे थर कशासाठी लावू दिले?
सकल मराठा समाजाच्यावतीने शिवप्रतिष्ठाणच्यावतीने हिंदू आघाडीच्या वतीने लाखोंच्या संख्येने जमा होण्याचे आदेश आणि मॅसेजेस कोणत्या कारखान्यात बनून वायरल केले गेले? हे पद्धतशीरपणे घडवून आणलेलं छोटे परंतु अयशस्वी युद्धच होते.ते फेल गेलं.
असं काय झालं अचानक की एका रात्रीत वढू येथे आणि इतरत्र गाड्यांवर तुफान दगडफेक केली जाळपोळ केली गेली.काही गाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे स्टिकर होते किंवा स्लोगन्स होती तरीही त्या गाड्या गावातील हिंसक जमावाने फोडल्या.
या गाड्या आंबेडकरी समाजाने भाड्याने आणलेल्या होत्या आणि त्या वरीलप्रमाणे मराठा किंवा इतर समाजाच्या असू शकतात.या स्टिकरवाल्या गाड्या फोडल्याचा कुणी इशू करत नाहीत.
मात्र ४ तारखेच्या बंद मध्ये फुटलेल्या गाड्यांचे इशू जोरजोरात केले जात आहेत.
मात्र ४ तारखेच्या बंद मध्ये फुटलेल्या गाड्यांचे इशू जोरजोरात केले जात आहेत.
बाबा राम रहिमला अटक करू नये म्हणून त्याच्या बावळट छपरी भक्तांनी जाळपोळ हिसाचार केला.या हिंसाचारात तब्ब्ल ३५ जणांचा बळी गेलेला होता.आणि हे सर्वच बाबा राम रहिमचेच भक्त होते.पोलिसांनी त्यात अजिबात हस्तक्षेप केलेला नव्हता.सर्व शहर जळत होते.
राहुल फटांगळेचा मृत्यू वढूतील हिंसाचारात झालेला आहे.दोनशे वर्षात अशी हिंसा घडली नव्हती ती हिंसा जाणीवपूर्वक घडवणारे कोण?.
ते यात स्वतः नामानिराळे झालेले आहेत.त्यांच्या नादानपणामुळे कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा बळी गेला.
ते यात स्वतः नामानिराळे झालेले आहेत.त्यांच्या नादानपणामुळे कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा बळी गेला.
काय साध्य झाले? तुमचं कुणीच बळी गेले नाही अन कधीच जात नाही.
अशा या समाजद्रोह्यांना काही लोक पहिल्या दिवसापासून पाठीशी घालत आहेत.
अशा या समाजद्रोह्यांना काही लोक पहिल्या दिवसापासून पाठीशी घालत आहेत.
हे ओळखून समाजाने अशा समाजविघातक लोकांपासून सावध राहिले पाहिजे.ज्यांचे अजेंडे मराठा विरुद्ध बौद्ध भांडणे लावून राजकीय पोळी शेकणे आहे.ते पुन्हा समाजात विष पेरणी करण्यास सज्ज झालेले आहेत.
विवेकवादी लोकांनी त्यांचे हे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत.
विवेकवादी लोकांनी त्यांचे हे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत.
ज्यांनी हिंसाचार केला गुन्हे केले आहेत त्यांना पकडून देण्यासाठी सहकार्य करावे.दोन्ही कडील अतिउत्साही पोरांना शांत करणे दोघांची जबाबदारी आहे.
यासोबत दोन्ही समाजाच्यावतीने तेढ निर्माण होणार नाही.
सामाजिक सलोखा वाढेल याची काळजी घेतली गेली पाहिजे.
२०१९ पर्यंत आणखी भयानक गोष्टी घडवून आणल्या जातील सावध आणि सजग राहूया.
यासोबत दोन्ही समाजाच्यावतीने तेढ निर्माण होणार नाही.
सामाजिक सलोखा वाढेल याची काळजी घेतली गेली पाहिजे.
२०१९ पर्यंत आणखी भयानक गोष्टी घडवून आणल्या जातील सावध आणि सजग राहूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा